जेव्हा वेळ येते सत्य शोधण्याची!

सत्य जे लपलंय बनावटी खरेपणात…

जेव्हा वेळ येते सत्य शोधण्याची!

जेव्हा वेळ येते सत्य शोधण्याची! आपण आपले डोळे का बंद करतो. बाब अशी आहे की आपण ते जाणूनबुजून करतो. सत्य आपण जाणतो पण ते मान्य करायला नाकारतो.

फक्त कारण असं की ती गोष्ट आपल्या अहंकारावर येते ना!त्या व्यतिरिक्त जर आपल्याला कळलं की हेच सत्य पुढे आयुष्यात मदत करेल काही महत्वाच्या गोष्टी सांभाळण्यासाठी, आहे तो क्षण जगत येणाऱ्या काळात पुढे जाण्यासाठी. पण नाही! आपण ते सत्य आपल्या रोजच्या आयुष्यात लागू करून काय करणार? अखेरीस त्याचा परिणाम आपल्या कामावर, घरात, प्रेमात आणि बाकी गोष्टींमध्ये दिसून येणार.

माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने मला सांगितलं “कधीही कोणापुढे ही आपल्या बाबतीतलं सगळं सांगायचं नसतं. नेहमी ७० टक्केच मग ते आपलं प्रेम असो किंवा कोणीही. बाकी उरलेलं ३० टक्के स्वतःजवळच असू द्यायचं.” बाकी दुनियेसाठी तुम्ही तितकंच सांगायला हवं जितकं गरजेचं आहे. गरजे पेक्षा जास्त सांगणं नेहमीच आपल्या विरुद्ध वापरलं जाऊ शकतं.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts