मराठी सुविचार

मराठी सुविचार

मनात जास्त काळ राग आणि तिरस्कार नसावा, त्याचा सगळ्यात जास्त त्रास आपल्यालाच होतो

मराठी सुविचार

माफी योग्यते नुसार दिली जाते, जिथे माफी नसते जिथे नातं संपून गेलेलं असतं

मराठी सुविचार

मनातील भाव ओठांवर येऊन सहज बाहेर पडत असते तर सोपं असतं, कित्येक जण फक्त या विचारातच फक्त या विचारातच गप्प असतात

मराठी सुविचार

गैरसमज जितक्या लवकर संपवता येईल तितकं चांगलं, नात्याला तुटायला वेळ नाही लागत आजकाल

मराठी सुविचार

हवी तितकी ताकद एकटवली तरीही इच्छा नसेल तर काहीही नीट होत नाही

Related Posts

2 thoughts on “मराठी सुविचार

Comments are closed.