सुखाला हलकं का असेना दूर लोटलं जातं… सुखाचे चार क्षण घालवणे असा विचार जरी आला तरी पुढच्या क्षणी काही ना काही वाढून ठेवलेलं असतं. पुन्हा

विचार भिती ने निघणारे भूतकाळातले! भिती सतत मनात, सतत नकारार्थी विचार, बोलताना जे सहजच जाणवतील. वादच मनात प्रत्येक वेळेला आणि त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही.

ज्या गोष्टी आपण गृहीत धरून चालतो… ज्या ज्या क्षणी वाटतं की ह्या गोष्टी चालतील अगदी मनाला वाटेल तितका वेळ. त्या त्या क्षणाला एक गोष्ट मनात

काळजी फक्त प्रेमात घेता येते असं नाही… एका छोट्याश्या भेटीनंतर नंतर आता सगळे घरी जात होते. काहींना रिक्षा मध्ये बसवून दिलं होतं आणि काही जण

त्याच भावना, तीच नाती पण सफर नवा! गोष्टी सुटल्या जात नाहीत, काही राहतात जवळ त्या सतत काहीतरी सांगण्यासाठी किंवा जाणवून देण्यासाठी. काही तर सोडल्या की

बेचैन विचारांना सापडलेला गोंधळ! “बेचैन मन सारखं होत आहे आता. मदतीचा हाथ मिळावा ही माफक अपेक्षा, स्वतःकडून मिळाला तर जास्त छान वाटेल, कोणाकडून मदत घेणं

ओळख जी पात्र घडवते! एक नवी ओळख मिळाली काही दिवसांत. वेगळं असं काही नव्हतं म्हणा पण प्रतिसाद मिळालाच तसा तर जाणवलं तसं काहीसं. शब्द असे